Skip to main content

आपले मराठी लोक मागे का ?

👍```आपले मराठी लोक मागे का ?
.
.

एका उंच डोंगरावर एका गुहेत
शंभर करोड रुपयांची संपत्ति असते. पण त्या संपत्तीमधून एक माणूस फक्त एकदाच एक करोड रुपये घेऊन जाऊ शकतो. पुन्हा त्याला पैसे घेता येणार नाही अशी अट असते. ही गोष्ट जवळील गावच्या
तीन गरीब लोकांना
(मराठी, गुजराथी, भैया). यांना
समजते.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ते तिथे जाऊन एक एक करोड घेऊन येतात.भैया ते पैसे आपल्या परिवारासाठी आपल्या बांधवासाठी खर्च करतो
.
.
.मराठी माणूस पैसे घेऊन घरी येतो गुपचुप कोणालाही थांगपत्ता न लागू देता आपल्या बायको आणि मुलाला घेऊन आपल्या गरीब भाऊबहिण
आई वडिलांना सोडून शहरात निघून जातो. गुजराती माणूस पैसे घेऊन घरी येतो आणि आपल्या परिवारातील व्यक्तींना त्या गुहेचा पत्ता देतो आणि जेव्हा त्याचे परिवार पैसे घेऊन येतात त्यानंतर तो आपल्या जातबांधवाना त्या गुहेचा पत्ता देतो आणि अट घालतो की प्रत्येकी २५ लाख मला द्यावे लागतील. अशा प्रकारे तो स्वतः
श्रीमंत होतो आणि आपल्या
बांधवांना पण श्रीमंत बनवतो.
.
.
परंतु आपला मराठी माणूस संपत्ती आल्यावर आपल्या सख्ख्या व चुलत भावाबहिणीचा, आई वडिलांचा विचार करत नाही. फक्त स्वतःचाच विचार करतो. जर अशी विचार करणारी माणसे आपल्या समाजात असतील तर मराठी माणूस कसा मोठा होणार ?
.
.
तुम्ही पाहाल तर कोणत्याही शहराच्या चौकाचौकात राजस्थानी लोकांची विविध प्रकारची दुकाने दिसतात, कशामुळे ?
.
.
तर राजस्थानी लोकं आपल्या लोकांना दुकाने चालु
करण्यासाठी सगळ्या प्रकारची
मदत करतात किंवा आपल्या दुकानात लागणार्‍या वस्तूंचे छोटे मोठे कारखाने काढावयास मदत करतात. म्हणूनच सर्व क्षेत्रात आज
राजस्थानी लोकांचं वर्चस्व दिसते.मराठी माणसं मात्र आपण आपल्या माणसाला मदत केली आणि तो आपल्या पेक्षा मोठा झाला तर ...
.
.
या भावनेने मदत तर सोडा पण
त्याचे सर्व मार्ग बंद करू पहातात. माझ्या समाजात मीच मोठा राहिलो पाहिजे या विचाराने दुसर्‍याला खाली दाबतो.
.
.
अशी स्वार्थी माणसे खूप आहेत ज्यांच्यामुळे मराठी पाऊल मागे पडत आहे.
.
मराठी माणसाला आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे.तरच मराठी पाऊल पडते पुढे हे स्वप्न साकार होईल.
.
.
.
.
छानसा मेसेज प्रत्येक
मराठी माणसाकडे पाठवा.```

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...